युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान अहमदनगर प्रतिनिधी (मिनाताई राहिंज)
युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान
अहमदनगर प्रतिनिधी
(मिनाताई राहिंज)
लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे
जय मल्हार बहुउद्देशीय व शैक्षणिक सामाजिक संस्था अहमदनगर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने पिंपळा ता.आष्टी येथील मा.युवराज दादा खटके व काष्टी ता.श्रीगोंदा जिल्हा. अहमदनगर येथील पत्रकार सौ. मीनाताई राहिंज यांना सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.इंजि.विष्णू देवकाते होते प्रमुख पाहुणे महिला व बाल विकास अधिकारी अहमदनगर मा. विजयामाला माने.समाज सेविका मा.संध्या मेढे.मा
थोरात.डॉ.राहुल पंडित मा.संध्या देशमुख मा. उज्ज्वला पंचमुख डॉ. जयप्रकाश घुमटकर ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे ऑड. राजू शिंदे मा.चंद्रकांत सरडे सरपंच आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते
या सोहळ्यास युवा मल्हार सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष सिताराम पिंगळे युवा मल्हार सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष गणेश पळसकर .मा. कांतीलाल जाडकर .युवा मल्हार सेना संपर्कप्रमुख नाशिक भाऊसाहेब बिडगर महेश बिडकर अजय वाडकर संतोष वाघमोडे किसन आटोळे यु.म.से.तालुका आष्टी उपध्यक्ष.मा.सचिन शिंदे. चि.सोहम खटके.सौ.नीलम जाडकर सौ.चंद्रकला खटके.धनगर शक्ती पत्रकार मा.मीनाताई राहिंज. आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment