Posts

Showing posts from 2019

घरकुल लाभार्थाना रेती उपलब्ध करा - वैभव घाटे

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यात केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेचे  काम केवळ रेती अभावी अडले आहे . रेतीघाटांचा लिलाव झाला नसल्याने लाभार्थ्यांना रेतीच मिळत नाही . आता प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास  योजनेअंतर्गत तालुक्यात शेकडो घरकुल मंजूर झाले आहेत. दिवाळीपूर्वी आपल्या हक्काच्या घरात जाता येईल, असे लाभार्थ्यांचे स्वप्न होते. परंतु या लाभार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा रेतीने केला. तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने रेतीच उपलब्ध होत नव्हती. विशेष म्हणजे चोरट्या मार्गाने सर्वत्र रेती उपलब्ध असली तरी लाभार्थ्यांना ती रेती घेऊन घरकुल बांधणे आवाक्याबाहेरचे होते. परिणामी तालुक्यातील शेकडो घरकुलाचे बांधकाम रखडले होते.   तरी गरीब लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम प्रलंबित राहू नये यासाठी शासनाने  पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु शासकिय अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे घरकुल लाभार्थाना रेतीचा कण ही मिळालेला नाही शासकीय योजने अंतर्गत विहीत मुदतीत बांधकाम पुर्ण करण्याचा दंडक आसल्याने घरकुलाचे बांधकाम र...

गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे

Image
गंजगाव येथे स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध करुन द्या. ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे मंडळधिकारीचा सैराट कारभार स्मशानभुमी जागेचा पाहाणी व पंचनामा अहवाल देण्यास मंडळधिकारी मुळेकर चा  टाळाटाळ बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव हे गाव पुनरवसन झालेला गाव आसुन या गावातील नागरिकांना स्मशानभुमी साठी जागा उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्याच्या  शेतावरील बांधाच्या कडेला अंत्यविधी अडपुन घ्यावा लागतो पावसाळ्याच्या दिवसात प्रेत नेण्यासाठी खुप अडचणी उदभावतात   जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणारच… पण, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळणे व या मुद्दय़ावरून संघर्ष होणे ही मनाला वेदना देणारी गोष्ट. आहे  गंजगाव या  ठिकाणी आजही अंत्यसंस्काराला जागा उपलब्ध होत नाही. परिणामी मयत व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. आज ‘गाव तिथे स्मशानभूमी’ ही संकल्पना साकारण्याची गरज असताना, सरकारने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागते..   महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात स्मशानभूमीचा विषय हा प्रमुख बनला आहे. ...

मौजे गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन साजरा बिलोली प्रतिनिधी वैभव घाटे

Image
बिलोली प्रतिनिधी (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायतीमध्ये दि.26 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी ठीक 10 वाजता भारतीय संविधानाचा 70वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच सौ. साविञाबाई घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये शहिद झालेल्या शुरविर पोलीस जवानाना श्रध्दांजली वाहीण्यात आली यावेळी सरपंच सौ.साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे सामाजिक कार्यकर्ते माधवराव घाटे बाबाराव तोटलवार मारोती घाटे मारोती पाटील माणिकराव बासरे शेख महमद गंगाधर गायकवाड उत्तम घाटे नागोराव घाटे आदीची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.सेवक परिश्रम घेतले.

नगरसेवक जावेद कुरेशी पाणीटंचाईच्या संदर्भात मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिले निवेदन बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)

Image
बिलोली प्रतिनिधी - (व्हि.एम.घाटे)  शहरातील भास्करनगर, नई आबादी प्रभाग  क्र. एक मध्ये अनेक दिवासापासुन पाणी टंचाई असल्याने   या भागाचे नगरसेवक  जावेद  कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली  भव्य मोर्चा काढणार असल्याची माहीती आहे. भास्करनगर व नई आबादी मध्ये नळ योजना कार्यान्वीत नसल्याने  तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठ्यासाठी  यापुर्वी अनेकवेळा निवेदन मोर्चा  काढण्यात आले होते. सतत रेटा लावल्या नंतर   बिलोली नगरपालीकेने  या भागात बोआरवेल खोदुन मोटार व पाईप लाईन द्वारे पाणी पुरवठा करण्याचा  ठराव सम्मत करण्यात आला.  भुजल विभागाचे आधिकारी स्थळ पहाणी करुन  पाणी  आसलेली जागा  दाखवुन मंजुरी दिली, अन्दाज  पत्रक तयार असुन मंजुर आहे.यानंतर पुढील कार्यवाही झाली नाही. कोठे शिकली समजले नाही. बिलोली नगर पालीका  जनतेला प्राथमिक सुविधा  पाणी पुरवठा  स्वच्छता  वा  आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची जवाबदारी आहे. याकडे बिलोली नगरपालीका  जाणीवपुर्वक ...

बिलोलीच्या माजी नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड यांच निधन

Image
बिलोलीच्या माजी नगरसेविका वच्छलाबाई गायकवाड यांच निधन नांदेड प्रतिनिधी  बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भीमराव गायकवाड यांचं अल्पशा आजाराने निधन झाले.दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मुदखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्ष होते .त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार महेंद्र गायकवाड यांच्या मातोश्री होत.

रायगङ काँलनितील आरक्षित असलेल्या जागेवर सूरू असलेल्या बांधकामाचा महापालिकेने खूलासा करावा ? नरेंद्र मोदी विचार मंचचे अध्यक्ष सूनिल सामंत यांची मागणी कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर  महापालिकेच्या  हद्दीतील  रायगङ  काँलनीकङे  जाणाया  मूख्य  रस्त्याला  लागूनच  सार्वजनिक  उद्यान  आणी  सार्वजनिक  दवाखाण्यासाठी  आरक्षीत  असलेल्या  जागेवर  बेकायदेशीररित्या  बांधकाम  सूरू  आहे.  त्या  बांधकामास  कोणत्या  धर्तीवर  मंजूरी  देण्यात  आली  त्याचा  महापालिकेने  खूलासा  करावा  अशी  मागणी  नरेंद्र  मोदी  विचारमंचचे  अध्यक्ष  सूनिल  सामंत  यांनी  निवेदनाद्वारे  केली  आहे    निवेदनातील  आशय  असा''' कोल्हापूर   महापालिका  हद्दीतील  पाचगाव  रोङ  ''  रायगङ  काँलनीकङे  जाणाया  मूख्य  रस्त्याला  लागूनच  री.  स.  नंबर  779  बी  वार्ङ  आरक्षण  क्रमांक 250  व  251  नूसार  ही  जागा  नागरिकांच्या  सोयीसाठी ...

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी हाणमंत कंठे यांची बिनविरोध्द निवड

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दिंनाक 11 सप्टेंबर 2019 रोजी जि.प.प्रा.शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षची निवड सर्वनुमते करण्यात आली आहे नुतन कार्यकारणी समिती अशी अध्यक्ष हाणमंत कंठे उपाध्यक्ष खुशाल गायकवाड सदस्य नागेश घाटे करिम शेख लता बावलगावे श्रीदेवी बावलगावे विलासबाई विरळे संघाबाई पाटील अनिता शेवाळे शंकर डुबुकवाड इत्यादी कार्यक्रमासाठी सौ.सरपंच  साविञाबाई घाटे ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे रामराव पाटील मारोती पाटील माणिकराव बासरे माधवराव घाटे बाबाराव तोटलवार आपसर पठाण अरिप पठाण बसवंत पाटील अशोक धोञे भास्कर घाटे इत्यादी पालक सभेस उपस्थित होते पालक सभेच सुञसंचालन सहशिक्षक मेञे सरांनी केले शाळेचे मुख्याध्यापक मिरजापुरे सरानी प्रस्ताविक मांडले व शासनाचे नियमवाली पालकाना समजावुन सांगितले पालक सभेच्या शेवटी मेञे सरानी सर्वाचे आभार माणले

बिलोलीत लाच घेताना उपविभागीय अधिकारी लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रेती ट्रक सोडविण्यासाठी मागितली होती दोन लाख रक्कमेची लाच महसुल विभागात उडाला खळबळ जिल्हा प्रतिनिधी नांदेड :- (वैभव घाटे)

Image
जिल्हा प्रतिनिधी  नांदेड :- (वैभव घाटे) महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी आमोलसिंह भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आसुन रेतीची अवैध वाहातुक करणाऱ्या दोन ट्रकना सोडुन देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती लाचलुचपत विभागाने सापळा रचुन ही कार्यवाही केली बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने महसुल विभागात खळबळ उडाली आहे भोसले यांच्या विरुध्दांत ज्याने तक्रार केली त्या तक्रारदाराच्या भावाचे हायवा ट्रक बिलोलीच्या उपविभागिय कार्यालयात अवैध रेती वाहतुक करताना काही महीण्यापुर्वी जप्त केली होती श्यामकुमार गोणणे रा. निजामाबाद आणि श्रीनिवास जिनकल मिरयालगुडा अशी मध्यस्थाची नावे आहेत या लाचलुचपत पथकाचे उपविभागिय पोलीस अधिकारी विजय डोगरे ला.प्र.वि. नांदेड प्रशांत रुमने ला.प्र.वि.नांदेड पोलीस निरिक्षक बि.एच.काकडे ला.प्र.वि.नांदेड हाणमंत वाडेकर किशन चितोरे सचिन गायकवाड अमरजीत सिंह अंकुश गाडेकर सुरेश पांचाळ मारोती सोनटक्के अनिल कदम आदीने सापळा रचुन यशस्वी कार्यवाही केली

महापुराला अलमट्टी च जबाबदार.. "अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" साठी कोल्हापूरकर सज्ज.. व्यापक जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार... कोल्हापूर प्रतिनिधी ( सायली महाडीक)

Image
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पुरस्थितीला आणि यंदाच्या विध्वंसकारी महाप्रलयाला अखेर अलमट्टीच कारणीभूत आहे हे सिद्ध झाले असून ह्या महापुराने फक्त जनजीवनच उद्धवस्त झाले नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकऱ्यांची हजारो घरे उध्वस्त झाली आहेत आणि हातातोंडाशी आलेली पीके नष्ट झाल्याने शेतकरी पुरते हवालदील झाले आहेत... लहानमोठ्या व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे... या सर्व अस्मानी संकटाला  अलमट्टी धरणच जबाबदार आहे. पुरेष तयार करून महापुराचा प्रश्न सुटणार नाही.. यंदाच्या महाप्रलयकरी महापुराला केवळ नि केवळ अलमट्टी धरणच जबाबदार आहे... या धरणातून पाण्याचा योग्य विसर्ग झाला असता तर कोल्हापूर सांगलीवर  महापुराचे संकट ओढवलेच* *नसते.. याचसाठी 'अलमट्टी हटाव महाराष्ट्र बचाव" हे जनआंदोलन छेडण्याचा निर्धार आज कोल्हापूर् येथील राजर्षी शाहू स्मारक येथे सिटीझन फोरम तर्फे घेण्यात आलेल्या चर्चासत्रात करण्यात आला... आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रसाद जाधव म्हणाले, गेल्या १०० वर्षातील सर्वात मोठा पाऊस पडला परिणामी कोळसपुर...

बेटमोगरा येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची 99 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी...*

Image
मुखेड प्रतिनिधी :- भारत सोनकांबळे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती चे मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे दि.28 ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठिक 9:00 वा.झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,  या महापुरुषांच्या प्रतिमांना गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  व ध्वजारोहन सह राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली.       यावेळी जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच नागेश सोनकांबळे व शिवलींग सोनकांबळे, क्रांती नवलेकर, शितल वाघमारे या बालकांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली.यावेळी पञकार भारत सोनकांबळे  यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वपुर्ण प्रसंगाची उपस्थितीतांना आठवण करुन देत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत केलेल्या महान  कार्याविषयी व तत्कालीन बहुजानांच्या व...

संगणक परीचालकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न

Image
बिलोली प्रतिनिधी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना बिलोली च्या वतीने दि 28 ऑगस्ट रोजी आपल्या विविध मागण्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.     शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून 2011 पासून संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्या आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. संगणक परिचालक हे सर्व कामे तुटपुंज्या मानधनावर करीत आहेत  हे मानधन पण वेळेवर होत नाही.  महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने खालील मागण्या घेऊन आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी,  पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना आय टी महामंडळाकडू नियुक्ती द्यावी, संगणक परीचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातु न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रति महिना किमान 15000 हजार वेतन द्यावे इत्यादी प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. ...

नाल्याला पाणी आल्यामुळे गंजगाव माचनुर गावचा संपर्क तुटला

बिलोली प्रतिनिधी  बिलोली तालुक्यात  पावसाने पुन्हा दमदार एन्ट्री करत अक्षरश: कहर केला आहे.  धुवाँधार हजेरी लावल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर नद्या नाल्यांनी पातळी ओलांडल्याने गंजगाव माचनुर या गावाचा संपर्क तुटला आहे. पावसाच्या या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.  संततधार पावसामुळे कार्ला ते गंजगाव रस्तामध्ये   नाल्यावर  रात्रीपासून पाण्याखाली गेला. त्यामुळे गावांचा बिलोली तालुक्याशी संपर्क तुटला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जावून दोन तिन दिवस  पाण्याखाली राहतो.गावचे सरपंच सौ. साविञाबाई घाटे ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे यांनी  या पुलाची उंची वाढवण्याची मागणी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीकडे केली असली तरी याबाबत कोणीही दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे .

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

Image
नांदेड जिल्हा प्रतिनिधी  (वैभव घाटे ) बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दोन वर्षांपासून परिसरातील ग्रामीण  भागात झालेला आसुन कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आसुन   ग्रामिण भागातील नागरिकांच्या  जीवाशी खेळ खेळत आहेत कोणती पदवी ना कुठली शाश्वती नसतानाही   दोन वर्षांपासून परिसरातील गंजगाव माचनुर कार्ला बडुर नागणी इत्यादी  भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी स्थानिक  भोळ्याभाबड्या  गरिब बांधवाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून गावातील व्यक्तीची  फसवणूक करुन पुरुष गब्बर बनले आहेत. सद्या पावसाळ्याचे दिवस जवळ आले असून काही अती तापमान तर कधी केवळ पावसाचे वातावरण अशा परिस्थितीत हवामानात झालेल्या बदलाने अतिसार, मलेरिया,  यासारखे आजार दिसू लागले आहेत .ग्रामीण नांगरिकांना बिलोली कुंडलवाडी बोधन  हे अंतर लांब असल्याने आणि आर्थिक पर...

यूवकांनी दूग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती साधावी दूग्धविकासमंत्री ना महादेव जानकर यांची माहिती

गारगोटी प्रतिनिधी .दि. २० युवकांनी आपल्या कष्टातुन व मेहनतीतून दूग्ध व्यवसाय करून आपल्या कुटूंबाची आर्थीक उन्नती साधावी. असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री नाम. महादेव जानकर यांनी केले.    हणबरवाडी ता. भुदरगड येथील सन्मित्र सह दूध व्याव. संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते, अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक बाबा देसाई हे होते तर जि.प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, रा. स.पचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, भाजपचे भूदरगड तालूकाध्यक्ष नाथाजी पाटील हे प्रमुख उपस्थित होते.      यावेळी बोलताना नाम. जानकर पुढे म्हणाले यूवक कार्यकर्तें अलकेश कांदळकर यांनी नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली सन्मित्र दूध संस्थेची स्थापना करून अल्पावधीतच युवकांना दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहित केले आहे . त्यांच्यामुळे या परिसरात चांगले दूध उत्पादक तयार झाले असून उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी शासनाकडून येणाऱ्या विविध योजना या संस्थेमार्फत राबवण्यासाठी मदत करू.   या संस्थेच्या उद्धाटनापूर्वी नामदार जानकर यांनी अलकेश कांदळकर यांचे घरी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांशी स...

कोल्हापूरात 1 आँगस्टला आण्णा भाऊ साठे गौरव सोहळा न्यूज पेपर गंगाधर चे संपादक कमलाकर वर्टेकर यांची माहीती

कोल्हापुर अनिल पाटील  आण्णा  भाऊ  साठे  जयंती  विचारमंच  व  न्यूज  पेपर  गंगाधर   यांच्या  संयूक्त  विधेमानाने  साहित्यरत्न  लोकशाहीर  आण्णा  भाऊ  साठे गौरव  सोहळा   1  आँगस्ट  रोजी  दूपारी  12  वाजता  शाहू  स्मारक   येथे   आयोजीत  केला  असल्याची  माहीती   न्यूज  पेपर  गंगाधर चे  संपादक  कमलाकर वर्टेकर   यांनी  दिली   या  कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  शाहिन   शेख  असतील    तर  प्रमूख  पाहूणे  म्हणून  सहाय्यक  शिक्षण  संचालक  संपत  गायकवाङ   अँङ  धनंजय  पठाङे  सूरेखा   शेख   निर्मिती  विचारमंचे  आनिल  म्हमाणे   संपादक  कमलाकर  वर्टेकर  ऊपस्थित  राहाणार  आहेत   या  कार्यक्रमात...

बि टाईम्स न्युज लाईव्ह च्या बातमीचा दाणका बातमी प्रकाशित होतास लोकप्रतिनिधी सह प्रशासनाला आली जाग ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे यांच्या पाठपुरव्याला मिळाले यश

Image
बिलोली :- (बि टाईम्स न्युज नेटवर्क) बिलोली तालुका हा लाल रेतीसाठी प्रसिध्द आसलेला तालुका आसुन यांच्या तालुक्यातील कुंडलवाडी ते गंजगाव रस्ताची 8 कि.मी.रस्ताची परिस्थिती दयनिय होती परंतु दि. 5 जुलै 2019 रोजी  बि टाईम्स न्युज लाईव्ह  ने  गंजगाव  रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे दुर्लक्ष  या मथळ्या खाली बातमी प्रकाशित करताच लोकप्रतिनिधी सह प्रशासनाला जाग आली असुन रस्ताचे काम चालु अवस्थेत आहे बि टाईम्स न्युज लाईव्ह  ने या संदर्भात अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे रस्त्याचे काम होत आसल्यामुळे शालेय विद्यार्थीच्या चेहरावर समाधानाचे वातावरण आहे  या रस्तासंदर्भात ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे यांनी आनेक वेळा निवेदन देवुन रस्ताचे काम चालु करा अशी मागणी वैभव घाटे यांनी   केली होती अखेर मागणीला यश मिळाले आहे .

पत्रकार मिनाताई राहींज यांची पत्रकार संघाच्या प्रदेश महीलामंच उपाध्यक्षपदी निवङ

Image
  काष्टी  प्रतिनिधी     (मिनाताई  राहींज) काष्टी  ता   श्रीगोंदा   येथील  धनगर शक्तीच्या  प्रतिनिधी  सौ  मिनाताई  सूभाष  राहींज  यांची  अखिल भारतीय  ग्रामिण पत्रकार  संघाच्या  महाराष्ट्र  प्रदेश  महीलामंचच्या  उपाध्यक्षपदी  बिनविरोध  निवङ  करण्यात  आली  अखिल  भारतीय  ग्रामिण पत्रकार  संघ  महाराष्ट्र  प्रदेश  पदाधिकायांची  बैठक  नुकतीच  अहमदनगरमध्ये   घेण्यात  आली  या  बैठकित  ही  निवङ  करण्यात  आली  बैठकिच्या  अध्यक्षस्थानी   केंद्रिय  अध्यक्ष  मनोहर  सूने  होते       निवङीनंतर  नूतन  उपाध्यक्ष  साॅ  मिनाताई  राहींज  यांचा  सत्कार  प्रदेश  महीलामंच  अध्यक्षा  सौ  जोशिला  पगारीया  यांच्या  हस्ते  करण्या...

गंजगाव मध्ये ओटीभरण कार्यक्रम संपन्न

Image
बिलोली प्रतिनिधी ( वैभव घाटे ) बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव मध्ये दि.8 जुलै 2019 रोजी वल्ड बँक ICDC बळकटीकरण व समृद्धी करण अंतर्गत ओटीभरणाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील गरोदर स्तनदा किशोरी 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थाच्या माता व सर्व समाजातील स्ञिया या सर्वाच्या समक्ष ओटीभरणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमामध्ये तिन मातेचे ओटीभरण करण्यात आले हविता कंठे वैष्णवी बासरे सुनिता डुबुकवाड या तिघाना खन नारळ बांगड्या कुंकु हळद देवुन फळाची ओटी भरण्यात आली ओटी भरणासाठी चिवडा शेव लाडु शेवग्याचा पाला टाकुन पराडे मटकी चवळी हरभरा यांचा उसळ करण्यात आला हे सर्व गरोदर मातेला देण्यात आले आहे .तसेच याच कार्यक्रमात कार्तीक ओनरवाड आराध्य कंठे या  दोन मुलाचा अर्धा वार्षिक वाठदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमा सोबत बालभोजन अन्नप्रशान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास सरपंच सौ. साविञाबाई घाटे जि.प. शाळेचे शिक्षिका बिराजदार मँडम सोसायटीचे चेअरमन माणिकराव पाटील ग्रा.पं.सदस्य वैभव घाटे शा.स अध्यक्ष  आरिपअल्ली पठाण आरोग्य सेविका वानोळे मँडम अंगणवाडी कार्यकर्ति सौ. अरुणा ...

आमदार नितेशजी राणेसह 19 समर्थकानां आज दूपारी कणकवली न्यायालयात हजर करणार

Image
कोल्हापूर  प्रतिनिधी  ( अनिल पाटील ) चिखलफेक  केल्याप्रकरणी  दोङामार्ग  पोलिस स्टेशनच्या  कोठङीत  असलेले   आमदार  नितेश  राणे  यांच्यासह  त्यांच्या  19  समर्थकानां  आज  कणकवली  न्यायालयात  दूपारी  दिङच्या  सूमारास  हजर  करण्यात  येणार  आहे   याकङे पूर्ण  महाराष्ट्राचे  लक्ष  लागून  राहीले  आहे  यावेळी  कोणताही  अनूचित्त  प्रकार  घङू नये  म्हणून  कणकवलीत  कङेकोट  पोलिस बंदोबस्त  तैनात  करण्यात  आला  आहे  तर महाराष्ट्र  स्वाभिमान  पक्षाचे  पदाधिकारी व  कार्यकर्त  कणकवलीत  मोठ्या संख्येने  दाखल  झाले  आहेत  आमदार  नितेश  राणे  यांच्यावतीने  अॅङ उमेश  सावंत  आणी  अॅङ  संग्राम  देसाई  बाजू  मांङणार  आहेत आमदार  नितेश  राणे यांच्यासह  त...

रमेश पाटील होटाळकर यांचे निधन

Image
नायगाव प्रतिनिधी  *होटाळा ता नायगांव येथील प्रतिष्टीत  नागरिक तथा  माजी चेअरमन  तंटामुक्ति अध्यक्ष रमेश भगवांनराव पा पवार होटाळकर  यांचे अल्पशा आजराने औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना सोमवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय 73 वर्ष होते.त्यांच्या पश्यात पत्नी,दोन मुले,तीन मूली,भावण्ड, भावजयी,पुतणे,पुतनी,सुन,नातवनअसा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर 9 जुलै मंगळवारी दुपारी 1 वा होटाळा ता.नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत*या घटने मुळे नायगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे*     *ते गोदावरी मनार चे माजी चेअरमन,डी बी पाटील होटाळकर ,माजी शिक्षण सभापती शिवराज पा.होटाळकर,आर्टिकेट दत्तू पा होटाळकर यांचे वडील बंधू होत*. बि.टाईम्स न्युज  परिवारा कडुन भावपुर्ण श्रध्दांजली

21 जुलै रोजी सांगोला येथे राज्यस्तरीय डान्स स्पर्धा*

कोल्हापूर प्रतिनिधी  (अनिल पाटील ) माणदूत उत्सव''या कार्यक्रमामध्ये रविवार दि.21 जुलै रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे राज्यस्तरीय वैयक्तिक व ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.21 जुलै रोजी दु.12 वा.खुल्या गटासाठी रेकार्ड वैयक्तीक डान्स स्पर्धा होणार असून प्रथम क्रमांकासाठी 5001 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी 3001 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 2001 व चतुर्थ क्रमांकासाठी 1001 रुपये पारितोषिक देण्यात येणार असुन ही सर्व पारितोषिके राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक नेते यश नाथा जाधव यांच्याकडून देण्यात येणार आहेत. खुल्या गटाच्या रेकॉर्ड वैयक्तीक डान्स स्पर्धेसाठी 150 रू.प्रवेश फी ठेवण्यात आलेली आहे. तसेच दु.12 वा. खुल्या गटासाठी रेकॉर्ड ग्रुप डान्स स्पर्धा  होणार असून प्रथम क्रमांकासाठी नगरसेवक ज्ञानेश्वर उर्फ माऊली तेली  यांच्याकडून 17,051 रुपये, व्दितीय क्रमांकासाठी चि.अथर्व कृष्णा साळुंखे यांच्याकडून 11,000 रु., तृतीय क्रमांकासाठी  विशाल घुटुकडे यांच्याकडून  7001 रु.चे व चतुर्थ क्रमांकासाठी  सांगोला तालुका सनगर...

नवमतदार यूवकांनी भाजपा सदस्य नोंदणी अभियानात सहभागी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष महेशदादा पाटील यांचे आव्हाण

Image
कोल्हापूर  प्रतिनिधी  (आनिल  पाटील) भारतीय  जनता  पक्षाच्या  आजपर्यंतच्या  यशात यूवकांचे  योगदान  आणी  विश्वास  महत्वपूर्ण आहे  नवमतदार  नोंदणी  आभियान  आणी  भाजप संघटन पर्व  सदस्यता  नोंदणी  आभियानात  जास्तीत  जास्त  यूवकांनी  सहभागी  होवून  विकासाचे  भागीदार  व्हावे  असे  आव्हाण  भाजयूमोचे  जिल्हाध्यक्ष  महेशदादा  पाटील  यांनी  केले आहे  लोकसभेच्या निवङणूकीत  भारतीय  जनता पक्ष  व  मित्र पक्षाच्या  उमेदवारानां  अभुतपूर्व  असे  प्रचंङ  प्रमाणात  मतदान  झाले यामध्ये  यूवकांचा  आणी  महीलांचा  मतदानांचा  टक्का अधिक  होता भाजप  आणी  पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या विकासात्मक  देशरक्षणाच्या  मूद्दयावर  जनतेने  विश्वास  दाखविला  याबरोबर  राज्यात ही  मूख्यमंत्री...

बिलोली तालुक्यातील सर्व रेतीघाट बंद करा सरपंच शंकर शामंते यांची मागणी

Image
                              (संग्रहीत छायाचिञ) बिलोली प्रतिनिधी    (वैभव घाटे) बिलोली तालुक्यातील मौजे माचनुर गंजगाव बोळेगाव येथिल रेतीघाटावर शासनाने ठरवुन दिलेल्या रेतीसाठ्यापेक्षा जास्तीचा रेतीचा उपसा करुन पुन्हा केलेले खड्डे संध्याकाळी बुजवुन टाकत आहेत शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन न करता 4 ते 5 जेसीबी या यंञाच्या साह्याने राञदिवस रेतीचा अवैध उपसा करित आहेत व रेती वाहानात क्षमतेपेक्षा जास्त रेती भरुन नेत आसताना संबधित अधिकारी त्यावर लक्ष देत नाहीत .राँयल्टी एक पट भरुन चार ते पाच पट रेती उपसा करित आहेत त्यामुळे शासनाचा महसुल बुडुन शासनाची फसवणुक करित आहेत बिलोली तहसिलचे महसुल विभागाचे अधिकारी राजरोसपणे  डोळे मिटुन बसले आहेत.संबंधित गुत्तेदार व संबधित अधिकारी यांचाशी संगणमत करुन मांजरा नदीची अवस्था बकाल केली आहे बिलोली तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केले आहे सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे आसाच रेतीचा सरासपणे अवैध उपसा चालु आसेल तर भविष्यात फार म...

आमदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्य बिङमध्ये मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

Image
कोल्हापुर प्रतिनिधी  (अनिल पाटील ) बिङ  येथे विश्र्वरत्न  ङाॅ  बाबासाहेब  आंबेङकर  सामाजिक  न्याय  भवन  येथे  आमदार  नितेशजी  राणे  यांच्या  वाढदिवसानिंमित्य  स्वाभिमान  पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रा  सचिन  उबाळे  यांनी  मराठी व  इंग्रजी   लेखक  प्रा  बाळासाहेब  शिंदे  व  पोलिस  उपअधिक्षक  भास्करजी  सावंत  यांचे  मोफत  स्पर्धा  परिक्षा  मार्गदर्शन  शिबिराचे  आयोजन  करण्यात  आले  होते                                प्रा शिंदे  म्हणाले  स्पर्धा  परिक्षामध्ये  यश  मिळवायचे असेल  तर  मेहनत  जिद्द  चिकाटी  या  तीन  गोष्टी  आपल्या अंगात  ठासून  भरल्या  पाहीजेत  वङिलोपोर्जित  संपत्तीकङे  दूर्लक्ष...

युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान अहमदनगर प्रतिनिधी (मिनाताई राहिंज)

Image
युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान   अहमदनगर प्रतिनिधी       (मिनाताई राहिंज)  लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे जय मल्हार बहुउद्देशीय व शैक्षणिक सामाजिक संस्था अहमदनगर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने पिंपळा ता.आष्टी येथील मा.युवराज दादा खटके व काष्टी ता.श्रीगोंदा जिल्हा. अहमदनगर येथील पत्रकार सौ. मीनाताई राहिंज यांना सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा मल्हार सेना महा राष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.इंजि.विष्णू देवकाते होते प्रमुख पाहुणे महिला व बाल विकास अधिकारी अहमदनगर मा. विजयामाला माने.समाज सेविका मा.संध्या मेढे.मा थोरात.डॉ.राहुल पंडित मा.संध्या देशमुख मा. उज्ज्वला पंचमुख डॉ. जयप्रकाश घुमटकर ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे ऑड. राजू शिंदे मा.चंद्रकांत सरडे सरपंच आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या सोहळ्यास युवा मल्हार सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष सिताराम पिंगळे यु...

गंजगाव रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष

बिलोली प्रातिनिधी     सुरेंद्र धोञे  बिलोली तालुका हा सर्वात जुना तालुका आसुन तालुक्यातील मौजे गंजगाव गावच्या रेतीला महाराष्ट्र कर्नाटक तेंलगाना आधी राज्या मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आसते कुंडलवाडी माचनुर गंजगाव हा रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन आसाच रस्ता आहे कुंडलवाडी हे मोठे बाजारपेठ आहे या रस्तावर नेहमी प्रवाशाची वर्तळ आसते रस्ता खरब झाल्यामुळे दुचाकी वाहण ही व्यवस्थित जावु शकत नाही गंजगाव माचनुरचे महाविद्यालयाचे मुला मुलीना महाविद्यालयात जाणे अवघड झालेले आहे रेती लिलावाच्या माध्यमातून प्रशासनाला करोडो रुपये महसुल मिळतो पण प्रशासन रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्यामुळे रस्त्याची दैनिय अवस्था झालेले आहे देगलुर बिलोली मतदार संघातुन दोनवेळेस आमदार झालेले सुभाषराव साबणे या मतदार संघातील समस्या कडे लक्ष देतील का ?  नरेंद्र मोदी साहेबा वर विश्वास ठेवुन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भरघोस मतधिक्याने निवडुन दिलेली जनता जनतेच्या समस्या कडे खासदार साहेब विचार करतील का ? पाऊसाळ्या च्या दिवसामध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीना दवाखान्यात जाणे अडचणीचे बणले आहे ...