Posts

युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान अहमदनगर प्रतिनिधी (मिनाताई राहिंज)

Image
युवराज खटके व पत्रकार मिनाताई राहिंज यांना राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार प्रधान   अहमदनगर प्रतिनिधी       (मिनाताई राहिंज)  लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे जय मल्हार बहुउद्देशीय व शैक्षणिक सामाजिक संस्था अहमदनगर यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने पिंपळा ता.आष्टी येथील मा.युवराज दादा खटके व काष्टी ता.श्रीगोंदा जिल्हा. अहमदनगर येथील पत्रकार सौ. मीनाताई राहिंज यांना सन्मानित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा मल्हार सेना महा राष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.इंजि.विष्णू देवकाते होते प्रमुख पाहुणे महिला व बाल विकास अधिकारी अहमदनगर मा. विजयामाला माने.समाज सेविका मा.संध्या मेढे.मा थोरात.डॉ.राहुल पंडित मा.संध्या देशमुख मा. उज्ज्वला पंचमुख डॉ. जयप्रकाश घुमटकर ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय साहित्य परिषद पुणे ऑड. राजू शिंदे मा.चंद्रकांत सरडे सरपंच आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते या सोहळ्यास युवा मल्हार सेना नाशिक जिल्हा अध्यक्ष सिताराम पिंगळे यु...

गंजगाव रस्ताकडे लोकप्रतिनिधी सह प्रशासनाचे जाणिव पुर्वक दुर्लक्ष

बिलोली प्रातिनिधी     सुरेंद्र धोञे  बिलोली तालुका हा सर्वात जुना तालुका आसुन तालुक्यातील मौजे गंजगाव गावच्या रेतीला महाराष्ट्र कर्नाटक तेंलगाना आधी राज्या मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आसते कुंडलवाडी माचनुर गंजगाव हा रस्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासुन आसाच रस्ता आहे कुंडलवाडी हे मोठे बाजारपेठ आहे या रस्तावर नेहमी प्रवाशाची वर्तळ आसते रस्ता खरब झाल्यामुळे दुचाकी वाहण ही व्यवस्थित जावु शकत नाही गंजगाव माचनुरचे महाविद्यालयाचे मुला मुलीना महाविद्यालयात जाणे अवघड झालेले आहे रेती लिलावाच्या माध्यमातून प्रशासनाला करोडो रुपये महसुल मिळतो पण प्रशासन रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्यामुळे रस्त्याची दैनिय अवस्था झालेले आहे देगलुर बिलोली मतदार संघातुन दोनवेळेस आमदार झालेले सुभाषराव साबणे या मतदार संघातील समस्या कडे लक्ष देतील का ?  नरेंद्र मोदी साहेबा वर विश्वास ठेवुन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भरघोस मतधिक्याने निवडुन दिलेली जनता जनतेच्या समस्या कडे खासदार साहेब विचार करतील का ? पाऊसाळ्या च्या दिवसामध्ये आजारी पडलेल्या व्यक्तीना दवाखान्यात जाणे अडचणीचे बणले आहे ...